wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ज्ञांनाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  जन्म कोणत्या राज्यात झाला?

a)

(a) महाराष्ट्र

b)

(b) मध्य प्रदेश

c)

(c) कर्नाटक

d)

(d) गुजरात

2.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?

a)

(अ) 14 एप्रिल 1891

b)

(बी) 14 एप्रिल 1893

c)

(सी) 15 जानेवारी 1889

d)

(डी) 6 डिसेंबर 1869

3.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला?
a)
(a) महाराष्ट्र
b)
(b) मध्य प्रदेश
c)
(c) कर्नाटक
d)
(d) गुजरात
4.
डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न कधी देण्यात आला?
a)
(a) 1985
b)
(b) 1980
c)
(c) 1990
d)
(d) 1973
5.
खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. आंबेडकर यांनी लिहिले नाही?
a)
(अ) पाकिस्तानवरील विचार
b)
(ब) जातीचा नाश
c)
(सी) रुपयांची समस्या: मूळ आणि समाधान
d)
(डी) गांधी, नेहरू आणि टागोर
6.
"पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह" करणारा पहिला व एकमेव सत्याग्रह कोण होता?
a)
(अ) महात्मा गांधी
b)
(ब) वल्लभभाई पटेल
c)
(सी) डॉ आंबेडकर
d)
(ड) वरीलपैकी कोणतेही नाही
7.
डॉ. आंबेडकर यांनी पुढीलपैकी कोणती मासिक सुरू केली नाही?
a)
(a) मूकनायक
b)
(b) बहिष्कृत भारत
c)
(c) प्रबुद्ध भारत
d)
(d) सरस्वती
8.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ..........म्हणून ओळखले जाते.
a)
राज्यघटनेचे शिल्पकार
b)
लोहपुरुष
c)
पहिले पंतप्रधान
9.
डॉक्टर आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील........ विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता
a)
मिशिगन
b)
ऑक्सफर्ड
c)
कोलंबिया
10.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले........ होते.
a)
पंतप्रधान
b)
कायदामंत्री
c)
राष्ट्रपती
11.
.........मध्ये डॉ. बाबासाहेबांनी मुकनायक तर 1924 मध्ये बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
a)
1848
b)
1920
c)
1923
12.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी .......... येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला.
a)
नाशिक
b)
अमरावती
c)
महाड
13.
1942-46 च्या दरम्यान ब्रिटिश काळात डॉ.आंबेडकरांकडे........ खाते होते.
a)
शिक्षण
b)
मजूर
c)
बाल आरोग्य
14.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.......रोजी जल आयोगाची स्थापना केली.
a)
1945
b)
1947
c)
1948
15.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ..........हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
a)
शेतकऱ्यांचा आसूड
b)
द प्रॉब्लेम ऑफ रुपी
c)
मानवी हक्क