wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

History Quiz

Total questions: 20

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

जावळी जिंकल्या नंतर कोणता मुलूख अलग पडला ?

a)

कल्याण

b)

भिवंडी

c)

कल्याण-भिवंडी

d)

महाड

2.

जावळीचा प्रमुख कोण होता ?

a)

यशवंतराव

b)

दौलाजीराव

c)

प्रतापराव

d)

शिवथरकर मोरे

3.

दौलतरावाचा मृत्यू कधी झाला ?

a)

१६४६

b)

१६४७

c)

१६४८

d)

१६४९

4.

मोरेंच्या किती पिढ्यांनी जावळी वरती राज्य केले होते ?

a)

११

b)

१२

c)

१३

d)

१४

5.

जावळीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केल्यानंतर यशवंतराव मोरे कोणत्या किल्ल्यावर पळून गेला ?

a)

प्रतापगड

b)

रायरी

c)

मकरंदगड

d)

सोनगड

6.

प्रतापगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या डोंगरावर बांधला ?

a)

महादेव गड

b)

भोरप्या

c)

मकरंद

d)

सोनाहिरा

7.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधणीचा प्रयोग प्रथम कोठे सुरू केला ?

a)

रत्नागिरी

b)

मालवण

c)

रायगड

d)

कल्याण- भिवंडी

8.

छ्त्रपति शिवाजी महाराजांनी जावळीचा मुलुख जिंकून घेण्यास पाठीमागचे कारण काय असावे ?

a)

थंड हवेचे ठिकाण

b)

निसर्गरम्य ठिकाण

c)

जावळीची दुर्गमता

d)

भरपूर पाऊस पडतो म्हणून

9.

यशवंतरावाच्या दोन मुलांची नावे काय ?

a)

बाजी व शामराज

b)

साम्राज्य व बाजीराव

c)

बाजी व कृष्‍णाजी

d)

यापैकी नाही

10.

जावळी जिंकल्यानंतर यशवंतराव चे किती सैन्य महाराजांना मिळाले ?

a)

10000

b)

20000

c)

12000

d)

15000

11.

छत्रपती शिवाजी महाराज साक्षर असल्याचा पहिला पुरावा सापडला ?

a)

ग्रँड डफ

b)

ग.ह.खरे

c)

आबा चांदोरकर

d)

न्यायमूर्ती रानडे

12.

निजामशाहीचा अस्त कोणत्या वर्षी झाला ?

a)

१६५५

b)

१६३६

c)

१६३०

d)

१८५७

13.

निजामशाही मध्ये असताना भोसले-जाधव घराण्यांमध्ये कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला व दोन घराणी वेगळी झाली ?

a)

जहागिरी वरुन

b)

वताना वरुन

c)

घोड्यावरुन

d)

खंडागळे नावाच्या सरदाराच्या हत्तीवरून

14.

कनकगिरीच्या युद्धामध्ये तोफेचा गोळा लागून कोणाचा मृत्यू झाला ?

a)

शहाजीराजे

b)

संभाजी राजे

c)

व्यंकोजी राजे

d)

यापैकी नाही

15.

शहाजी राजांचा मृत्यू कोठे झाला ?

a)

होदीगिरे - कर्नाटक

b)

राजगड - महाराष्ट्र

c)

जिंजी - तामिळनाडू

d)

यापैकी नाही

16.

निजामशाहीचा पराभव कोणी केला ?

a)

आदिलशहा व मोगल

b)

मोगल व कुतुबशहा

c)

कुतुबशहा व इमादशाही

d)

इमादशाही व बरीदशाही

17.

मराठ्यांचे राज्य म्हणजे अचानक भडकलेल्या वनव्या प्रमाणे निर्माण झाले आहे असे कोण म्हणतो ?

a)

ग्रँड डफ

b)

औरंगजेब

c)

निजाम शहा

d)

यशवंतराव मोरे

18.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधणी चा प्रयोग कोणत्या वर्षी प्रथम सुरू केला ?

a)

१६५७

b)

१६५८

c)

१६५९

d)

१६६०

19.

मोऱ्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही असे कोण म्हणाले ?

a)

प्रतापराव मोरे

b)

शहाजीराजे भोसले

c)

मोगल बादशहा औरंगजेब

d)

छत्रपती शिवाजी महाराज

20.

मोरे यांना प्राप्त झालेली गवळीची जागीर कोणाकडून मिळाली होती ?

a)

मोगल

b)

आदिलशहा

c)

कुतूबशहा

d)

यापैकी नाही