wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सविनय कायदेभंग चळवळ

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

सविनय कायदेभंग चळवळ सर्वप्रथम भारतात कोणत्या वर्षी सुरु झाली?

a)

1915

b)

1920

c)

1930

d)

1942

2.

सविनय कायदेभंग चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

a)

ब्रिटिश कायदे मोडणे

b)

खादीचा प्रचार करणे

c)

चले जाओ आंदोलन सुरू करणे

d)

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे

3.

सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महिलांची भूमिका कोणत्या प्रकारची होती?

a)

केवळ घरातील कार्यावर लक्ष

b)

प्रत्यक्ष सहभाग

c)

चळवळीचे नेतृत्व

d)

चळवळीत भाग न घेणे

4.

दांडी मार्च मध्ये गांधीजी बरोबर किती लोक सामील झाले होते?

a)

78

b)

200

c)

1500

d)

दहा हजार

5.

महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीतून कोणता संदेश दिला?

a)

भारताला युद्धासाठी तयार करा

b)

सर्व लोकांनी कायदे मान्य करा

c)

अन्यायकरक कायद्यांना विरोध करा

d)

ब्रिटिश सरकारशी समझोता करा

6.

'दांडी मार्च' ची सुरुवात कुठून झाली?

a)

अहमदाबाद

b)

मुंबई

c)

साबरमती आश्रम

d)

नागपूर

7.

सविनय कायदेभंग चळवळीचा मुख्य लाभ कोणता झाला?

a)

भारताला स्वातंत्र्य मिळाले

b)

स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला

c)

ब्रिटिशांनी कर रद्द केले

d)

भारतीय सैनिकांना प्रशिक्षण दिले

8.

दांडी मार्च केल्यानंतर महात्मा गांधींनी समुद्रकिनाऱ्यावर कोणती कृती केली?

a)

मिठाचे उत्पादन केले

b)

खादीची वस्त्रे तयार केली

c)

चहा तयार केला

d)

ब्रिटिश सैनिकांना सामोरे गेले

9.

सविनय कायदेभंग चळवळीमध्ये 'दांडी मार्च' कोणत्या कारणासाठी केला गेला?

a)

मिठाचा उत्पादन कर

b)

चहाचा कर

c)

जमीन महसूल कर

d)

वस्त्र कर

10.

सविनय कायदेभंग चळवळीचा प्रमुख संदेश कोणता होता?

a)

हिंसात्मक बंड

b)

अहिंसात्मक विरोध

c)

ब्रिटिशांशी समझोता

d)

शस्त्रास्त्रांचा वापर

11.

सविनय कायदेभंग चळवळीचा मुख्य आधार काय होता?

a)

जनता आणि कायदे यामधील संघर्ष

b)

भारतीयांच्या स्वातंत्र्याची मागणी

c)

ब्रिटिश कायद्याचे शांततापूर्ण उल्लंघन

d)

औद्योगिक विकास

12.

सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणते माध्यम वापरले गेले?

a)

वृत्तपत्र

b)

रेडिओ

c)

सार्वजनिक सभा आणि प्रवास

d)

सिनेमा

13.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत गांधीजींनी कोणत्या तत्वज्ञानाचा प्रचार केला?

a)

आराजगता

b)

असत्य

c)

सत्याग्रह

d)

क्रांती

14.

दांडी मार्चची समाप्ती कोणत्या शहराजवळ झाली?

a)

मुंबई

b)

दांडी

c)

पोर्ट ब्लेअर

d)

पुणे

15.

सविनय कायदेभंग चळवळीत मिठाचा कायदा मोडणे यामागे गांधीजींचा काय उद्देश होता?

a)

गरीब लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाच फोडणे

b)

मिठाचा भाव कमी करणे

c)

ब्रिटिश सैनिकांचा विरोध करणे

d)

मिठाचा साठा तयार करणे