wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रंथ वाचन क्रमांक-४

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१. खालील पैकी कोणाच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहत राहिले?

a)

सारिपुत्त आणि मोग्गलान

b)

सोपाक आणि सुप्पीय

c)

महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा

d)

यशोधरा आणि राहुल

2.

२. राहुल भिक्खूसंघात सामील झाला. तेव्हा त्याचे ( राहुलचे ) वय किती होते?

a)

चवदा वर्ष

b)

सात वर्ष

c)

नऊ वर्ष

d)

बारा वर्ष

3.

३. निर्वाणप्राप्तीसाठी कोणता अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय, असे भगवान बुध्दांनी सांगितले?

a)

साधनेचा

b)

आत्मसंयमाचा

c)

निसर्गनियमाचा

d)

प्रार्थनेचा

4.

४. 'सत्याला सत्य' म्हणून ओळखणे आणि 'असत्याला असत्यच' मानणे, ही खरी..................होय.

a)

सम्यक् दृष्टी

b)

सम्यक् वाचा

c)

सम्यक् उपजीविका

d)

मिथ्या दृष्टी

5.

५. कोणत्या दीक्षेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राम्हण राहातं होते?

a)

पूर्व दिशा

b)

पश्र्चिम दिशा

c)

दक्षिण दिशा

d)

उत्तर दिशा

6.

६ . भगवान बुध्दांनी शाक्य कुळातील तरूणांच्या आधी कोणाला "प्रवज्ज्या" देऊन आपल्या भिक्खू संघांत सामील करून घेतले?

a)

उत्तरावतीच्या ब्राम्हणांना

b)

सोपाक आणि सुप्पीयला

c)

सुनीत नावाच्या भंग्यास

d)

उपाली न्हाव्यास

7.

७ . भगवान बुध्दांच्या कोणत्या ' शब्दोच्चाराबरोबर ' सुनिताला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली?

a)

" भिक्खू ये ! "

b)

" ये सुनीता ! "

c)

" चिवर दर्या ! "

d)

" या पैकी नाही ! "

8.

८ . सोपाकचा जन्म कोठे झाला?

a)

घरात

b)

रस्त्यावर

c)

शेतात

d)

स्मशानात

9.

९. " सुप्रबुध्दाला " कोणी ठार मारले?

a)

गावकऱ्यांनी

b)

खोंडाने

c)

हत्तीने

d)

वाघाने

10.

१०. भगवान बुद्धांच्या भिक्खू संघांत शाक्य पुरूषांप्रमाणे शाक्य स्त्रियांनादेखील संघांत प्रविष्ट होण्याची उत्सूकता होती. त्यांचे नेतृत्व कोणाकडे होते?

a)

यशोधरा

b)

महाप्रजापती गौतमी

c)

मिगार माता

d)

सुजाता

11.

११. भगवान बुध्दांनी भन्ते आनंदला स्त्रियांना संघात प्रविष्ट न करण्या बाबत कोणते कारण सांगितले?

a)

व्यावहारिक

b)

स्त्रि पुरुषांतील विषमता

c)

शुद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे

d)

या पैकी नाही

12.

१२. भगवान बुध्दांनी स्त्रियांना संघात प्रविष्ट करण्याबाबत किती अटी ( नियम ) अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वत: घ्यावी, तोच तिचा संघ प्रवेशाला प्रारंभ ठरेल. असे आनंदला सांगितले?

a)

दहा नियम

b)

बारा नियम

c)

आठ नियम

d)

पाच नियम

13.

१३. ' यशोधरा ' संघप्रवेशानंतर कोणत्या नावाने ओळखली जाऊ लागली?

a)

भद्दाकच्चना

b)

मिगार माता

c)

राहूल माता

d)

कंच्चाना

14.

१४. प्रकृती ( चंडालिका ) हिला कोणाशी विवाह करायचा होता?

a)

अनाथपिंडक

b)

नंदन

c)

स्थविर आनंद

d)

भिक्खू सुदत्त

15.

१५. सतत किती वर्षे दीघोर्यद्योग करूनही उडाणटप्पूच्या मनाला शांती लाभत नव्हती?

a)

तीन वर्षे

b)

सात वर्षे

c)

पाच वर्षे

d)

बारा वर्षे

16.

१६. " महाशय , आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते? आणि आपल्या मातेचे कोणते ? " " माझ्या पित्याचे गोत्र गाग्र्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी ( मैत्रायणी ) होते." हे संभाषण कोणाकोणामध्ये झाले?

a)

भगवंत आणि प्रसेनजित

b)

प्रसेनजित राजा आणि प्रज्या

c)

प्रसेनजित आणि अंगूलीमाल

d)

भगवान बुद्ध आणि अश्वजित भिक्खू

17.

१७. पाचशे दरोडेखोराना ते करत असलेल्या गुन्ह्याची जानिव करून देण्यासाठी , भंगवंतानी आपल्या निश्चायानूसार कोणता वेष धारण केला?

a)

भिक्खूचा

b)

श्रिमंत माणसांचा

c)

अंगूलीमालाचा

d)

राज्यांचा

18.

१८. सुमंगल हा कोण होता?

a)

शेतकरी

b)

शुध्दोदनाच्या घरातील नोकर

c)

राजगृहाचा रहिवासी

d)

कप्पत-कुर

19.

१९ . ' राजगृहाच्या ' दक्षिणेस सुमारे किती योजने दूर एक पर्वत होता?

a)

५००

b)

८००

c)

२००

d)

३००

20.

२० . " जो प्राणिमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी द्याशील असतो, अशा माणसाला किती गोष्टींचा लाभ होतो ." असे भंगवन्तानी सांगितले?

a)

सात

b)

बारा

c)

आठ

d)

अकरा