WorksheetsGK Quiz
Total questions: 5
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
a)
गुलाब
b)
झेंडू
c)
कमळ
d)
चमेली
2.
"जय जवान जय किसान" हा नारा कोणी दिला ?
a)
लाल बहादुर शास्त्री
b)
महात्मा गांधी
c)
पीडित जवाहरलाल नेहरू
d)
सरदार वल्लभभाई पटेल
3.
भारताच्या वायव्य दिशेला कोणता देश आहे ?
a)
श्रीलंका
b)
म्यानमार
c)
बांगलादेश
d)
पाकिस्तान
4.
नासिक जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
a)
नारळ
b)
आंबे
c)
द्राक्ष
d)
पेरू
5.
महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
a)
नंदुरबार
b)
धुळे
c)
बुलडाणा
100 %
